Posts

Showing posts from May, 2021

आपसातील भांडण

                       *बोध कथा*  एका जंगलात अनेक प्राणी राहत असतात. तिथे काही लांब सुबक शिंगे असलेली काही हरणे देखील राहत होतीत. त्या हरणाची शिकार एका लांडगयला करायची असती पण त्यांची शिंगे टोकदार असतात त्यामुळे तो काही करू शकत नसतो.  एक दिवशी 2 नर हरणाची गवत खाण्यावरून भांडण होते, ते आपसात भांडतात आणि आपले गवत वाटून घेतात. नेमकं हे भांडण लांबून तो लांडगा बघतो. या हरणाच्या आपसातील भांडणाचा आपण फायदा घ्यायचा असे तो ठरवतो. मग तो एक माकड शोधतो. त्या माकडाला घाबरवतो आणि त्या हरणांचे भांडण रंगवुंन सांगतो, त्या माकडाने एका हरणाची बाजू घायची आणि त्यांच्या आपापसातील भांडणाचा फायदा घेऊन आपण त्यांची शिंगे कापायची अस तो लांडगा ठरवतो. मग ते जंगलाची सभा लावतात आणि सर्वसमोर त्या 2 हरणाची भांडण रंगवुंन सांगतात. माकडाला खर माहीत नसतं पण तो नुसतं लांडगा च ऐकून बडबड करत नसतो. हे बघून दोन्ही हरण आचर्याने एकमेंककडे बघतात आणि लांडग्यांचा डाव ओळखतात. दोन्ही हरण सभा सोडून जातात आणि लँडगयचा डाव उलटवतात. आज समाजात देखील अशी अनेक लांडगे असतात,...

आराध्य जगताप पालकत्व

----------आराध्य बद्दल माहिती----- आई -बापू आणि मम्मी-पप्पा यानंतर,  ताई, विजय, पद्माकर आणि अमित तुम्ही चौघे सर्वात पहिले ब्लड रेलशन आहेत. आणि पाचवी सुप्रिया जि आराध्य ला पूर्ण पणे समजते आणि आराध्य तिच्यासोबत आनंदी राहतो.  एक सदृढ मूल कोणीही सांभाळू शकते. कारण ते त्याच्या गरजा स्वता सांगू शकतो, बोलू शकतो, भूक, तहान, काही दुखले, शी-सु आली तर सांगू शकतो किंवा स्वतः सर्व घेऊ शकतो किंवा मागू शकतो. आराध्य ला आपण सर्व खूप जीव लावता आणि प्रेम करता. त्याचा life इन्शुरन्स म्हणजे आपण सर्व आहात. हो महत्वाचे म्हणजे जबाबदारी घेण्याची जबरदस्ती नाही आहे.  ही माहिती लिहण्याचा उद्देश हा आहे की, जर भविष्यात आराध्य ची जबाबदारी तुमच्या वर आली तर तुम्हाला व आराध्य ला सोपे जावे.       आपल्या सर्वाना माहीतच आहे की आराध्य ला आखडी आल्यामुळे त्याची बौद्धिक वाढ हळू हळू होत आहे. तो बोलायला शिकत आहे. त्याची ओकपेशनल आणि स्पीच थेरोपी चालू आहे. Sunshine मध्ये त्याची शाळा चालू आहे. ETC वाशी मध्ये ओकपेशनल, स्पीच आणि सायकॉलॉजी थेरोपी चालू आहे. सोनाली गडकरी कडे ऐरोलीत आणखी एक स्पीच थेरोप...

*एक गोष्ट मातृत्वाची* मनोरमा

                *एक गोष्ट मातृत्वाची* काही गोष्टी करत असताना त्या किती अवघड आहेत हे कधी कधी जाणवत नाही. त्या करून झाल्यावर नंतर जेव्हा आपण त्या आठवतो तेव्हा आपल्याला कळते किती अवघड काम आपण केलेलं असते,  हे काम  कसे काय पूर्ण करू शकलो म्हणून नंतर आपण आश्चर्याने तोंडात बोट घालतो.    आज या मतृदिनी मागे वळून बघताना मला आठवले ते मानिषाने केलेले अथक प्रयत्न 2017 -2018 वर्षात. आराध्य ला घेऊन अक्षरक्ष उचलून घ्यावे लागायचे करण तो जास्त अंतर चालायचा नाही. 3 वर्षाचा पोरगा उचलून, त्याची बॅग पाठीवर घेऊन, घरातून चालत चालत कोपरखैरणे स्टेशन ला जायचे. त्याला उचलून तसेच त्या गर्दीत चढायचे, कधी सानपाडा तर कधी जुई नगर ला उतरायचे, प्लॅटफॉर्म बदलायला ते स्टेशन चे उंच जिने चढायचे आणि उतरायचे आणि कुर्ल्याला जाणारी ट्रेन पकडायची. टिळकनगर ला उतरून परत चालत चालत स्टेशन बाहेर येऊन रिक्षा शोधायची, त्यात आराध्य कधी खांदयवर झोपायचा, तर कधी मस्ती करत असायचा, त्याला गाड्यांची भीती वाटायची नाही त्यामुळे तो धावणाऱ्या गाडी कडे पाळायचा. त्यामुळे सतत त्याचा हात पकड...